शेती-
- गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे.
- हे गाव कृष्णा नदीपासून जवळच वसले असल्याने येथील संपूर्ण शेती ही बागायत शेती आहे.
- शेतक-यांचे प्रमुख पिक हे द्राक्षे बाग, ऊस, केळी, पानमळा, हरभरा, सोयाबीन, गहू अशी अनेक पीके घेतली जातात.
- येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती असल्याने संपूर्ण उदर-निर्वाहाचे साधन हे शेती आहे.
- त्यामुळे सध्या गावातील लोक हे आधुनिक शेतीकडे वळलेले आहे.